श्री स्वामी दत्तावधूत यांनी दैवी शक्तीने भरलेल्या काही पोथ्या लिहिल्या आहेत. या पोथ्यांनी लाखो माणसांच्या जीवनाला दिशा मिळाली, सुख-शांती लाभली.

आज सुमारे दहा लाखाहून अधिक घरांमध्ये या पोथ्या वाचल्या जात आहेत.